शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

दहा गुंठेवाल्यांना मतदानाचा अधिकार-बाजार समिती निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:57 IST

बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

कोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.दहा गुंठेवाल्यांना मतदानाचा अधिकारबाजार समिती निवडणूक : मतदार वाढल्याने डोकेदुखी वाढलीकोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.निवडणुका आताप्राधिकरणाकडून होणारसध्या पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक, तर त्यापेक्षा अधिक निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जातात; पण हे सर्व रद्द करून येथून पुढे निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वच समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.नवीन संचालक मंडळशेतकरी प्रतिनिधी - १५ पैकीसर्वसाधारण - १०महिला प्रतिनिधी - २अनुसूचित जाती - १इतर मागासवर्गीय - १भटक्या विमुक्त जाती - १हमाल-तोलाईदार - १अडते-व्यापारी - २स्वीकृत- जिल्हा उपनिबंधक - १

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर